‘भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेवर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जोरदार टीका केली आहे. भाजपने महाराष्ट्रातून ४० मंत्री केले तरीही शिवसेनेला कुणीही संपवू शकणार नाही’, अशी जोरदार टीका उदय सामंत यांनी भाजपवर केली आहे.
‘भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेवर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जोरदार टीका केली आहे. भाजपने महाराष्ट्रातून ४० मंत्री केले तरीही शिवसेनेला कुणीही संपवू शकणार नाही’, अशी जोरदार टीका उदय सामंत यांनी भाजपवर केली आहे.