बारसू येथे होणाऱ्या रिफायनरीला ग्रामस्थांचा विरोध असेल तर प्रकल्प उभारू नका, अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली आहे, यावेळी राजापूर येथील सोलगावमधील गावकऱ्यांशी भावनिक संवाद साधला तसेच गावकऱ्यांची भूमिका समजून घेतली
बारसू येथे होणाऱ्या रिफायनरीला ग्रामस्थांचा विरोध असेल तर प्रकल्प उभारू नका, अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली आहे, यावेळी राजापूर येथील सोलगावमधील गावकऱ्यांशी भावनिक संवाद साधला तसेच गावकऱ्यांची भूमिका समजून घेतली