उद्धव ठाकरे गटाची अडचणीत वाढ

उद्धव ठाकरे गटाच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत असून आता समता पार्टीने मशाल चिन्हावर दावा केला आहे. यासाठी समता पार्टीने थेट सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. समता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय मंडल यांनी मशाल चिन्ह समता पार्टीचे आहे. ते आधीही होतं आणि आता इथून पुढे देखील राहील. असं देखील उदय मंडल यांनी सांगितले.

First Published on: February 23, 2023 7:26 PM
Exit mobile version