महाविद्यालयीन परिक्षा होणारच – उदय सामंत

दहावीचा भूगोल पेपर आणि नववी-अकारावीच्या परिक्षा रद्द झाल्या असल्यातरी कोणत्याही परिस्थितीत महाविद्यालयाच्या परिक्षा रद्द झालेल्या नाहीत, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. या परिक्षा घेण्यासंबंधी कुलगुरुंची समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर राज्यपालांशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.

First Published on: April 13, 2020 1:47 PM
Exit mobile version