नागरिकांनी घरातून बाहेर पडू नये म्हणून वडापावचं वाटप

‘कोणीही घरातून बाहेर पडू नये’ या मुख्यमंत्र्यांच्या सुचनांच पालन नागरिकांनी करावं यासाठी प्रभादेवी परिसरात घरोघरी जाऊन एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमा अंतर्गत वडापाव आणि मास्कचं वाटप करण्यात आलं.

First Published on: March 24, 2020 11:15 AM
Exit mobile version