…तर दि.बा. पाटील यांचे नाव दिल्याशिवाय पर्याय नाही

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी पुन्हा जोर धरत आहे. त्यासाठी ९ ऑगस्ट अर्थात ऑगस्ट क्रांती दिनी मशाल मोर्चा काढण्यात येत आहे. हा मोर्चा म्हणजे सरकारला अल्टीमेशन आहे, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांचे नेते रामशेठ ठाकूर यांनी दिली आहे.

First Published on: August 9, 2021 3:41 PM
Exit mobile version