महाराष्ट्रात मोठे राजकीय संकट असताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून सरकार स्थापनेसाठी प्रयत्न सुरू आहेत. उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर चर्चा केली, अशा आशयाची माहीती समोर येतेय यावर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.