मोठी चकमक, जवानांचे केले जंगी स्वागत

गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यांतर्गत कोटमी पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील पैडी जंगली शिवारात पोलीस पथक आणि नक्षलवाद्यांमध्ये शुक्रवारी चकमक झाली. या चकमकीत १३ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. ही गेल्या तीन वर्षांतील सर्वात मोठी चकमक ठरली आहे. दरम्यान, दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या जवानांचे जंगी स्वागत करण्यात आले. बँड बाजा वाजवून त्यांना गुलाब देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.

First Published on: May 22, 2021 1:27 PM
Exit mobile version