‘आम्हाला खोटी आश्वासनं नकोत’

प्रत्येक पावसाळा सुरू होण्या अगोदर दरवर्षी आम्हाला यावर्षी मुंबई तुंबणार नाही. एवढा वर्ष पालिकेकडून केला गेल्याची व्यक्तव्य केली जातात. मात्र पहिल्याच पावसात मुंबईची दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे आम्ही कुणाच्या शब्दावर विश्वास ठेवायचा. त्यामुळे हा जो खोटारडे पणा दरवर्षी केला जातो त्यामुळे कधीतरी यांना शिक्षा व्हायला हवी असा आरोप आमदार नितेश राणे यांनी केलाय.

First Published on: June 28, 2019 8:16 PM
Exit mobile version