लोकांच्या मागण्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवू

राज्यात महापूर आणि दरड कोसळल्यामुळे लोकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. लोकांना मदतीची आवश्यकता आहे. त्यामुळे सरकारकडे एकच मागणी आहे की, त्यांनी नॉम्सच्या बाहेर जाऊन मदत करावी. तसेच आम्ही लोकांच्या मागण्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार आहोत, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

First Published on: July 28, 2021 2:07 PM
Exit mobile version