नेमकं शेतकऱ्यांचं म्हणणं काय आहे?

दिल्लीतल्या आंदोलक शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून मोठ्या संख्येने शेतकरी येऊन दाखल झाले आहेत. सोमवारी दुपारी २ वाजता हे आंदोलक शेतकरी मोर्चा घेऊन थेट राजभवनावर धडकणार आहेत.

First Published on: January 25, 2021 1:18 PM
Exit mobile version