सध्या राज्यात फोन टॅपिंग प्रकरण चांगलच गाजतंय. फोन टॅपिंगवरुन सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप करत आहेत. या सगळ्यात सामान्य जनता कुठे आहे? सामान्य जनतेचे प्रश्न कधी टॅप करणार?
सध्या राज्यात फोन टॅपिंग प्रकरण चांगलच गाजतंय. फोन टॅपिंगवरुन सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप करत आहेत. या सगळ्यात सामान्य जनता कुठे आहे? सामान्य जनतेचे प्रश्न कधी टॅप करणार?