मराठा समजाचा जल्लोष, धनगर समाजाचा शिमगा

आज चार वर्षे झाली तरी धनगर समाजाला आरक्षणाचा निर्णय होत नाही. त्यामुळे या सरकारने धनगर समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याचा आरोप धनगर समाजाकडून आता केला जाऊ लागलाय.

First Published on: November 29, 2018 7:20 PM
Exit mobile version