आज चार वर्षे झाली तरी धनगर समाजाला आरक्षणाचा निर्णय होत नाही. त्यामुळे या सरकारने धनगर समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याचा आरोप धनगर समाजाकडून आता केला जाऊ लागलाय.
आज चार वर्षे झाली तरी धनगर समाजाला आरक्षणाचा निर्णय होत नाही. त्यामुळे या सरकारने धनगर समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याचा आरोप धनगर समाजाकडून आता केला जाऊ लागलाय.