जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई का नाही केली

भूसंपादनामुळे राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था वाईट झाली आहे. भूसंपादनासाठी एका शेतकऱ्यांने अंगावर रॉकेल ओतून जाळून घेतले. या शेतकऱ्याचा मृतदेह नातेवाईकांनी नेला नाही मृतदेह पडून होता काही दिवसांनी मृतदेह उंदरांनी कुरतडला तरी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही.

First Published on: March 11, 2021 5:44 PM
Exit mobile version