चिपी विमानतळाचे काम IRBच्या हलगर्जीपणामुळे थांबले

चिपी विमानतळाचे काम केंद्र शासनाने थांबवले असे अनेकांनी सांगितले. मात्र चिपी विमानतळाचे काम केंद्र शासनामुळे नाही तर IRBच्या हलगर्जीपणामुळे थांबले, असे राज्याचे उच्च शिक्षण मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालक मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. DGCAची परवानगी मिळत नाही तोपर्यत विमान लँड किंवा टेक ऑफ होऊ शकत नाही, असेही उदय सामंत यांनी म्हटले.

First Published on: June 13, 2021 6:50 PM
Exit mobile version