संकट काळात कोणीही विचारपूस केली नाही-यामिनी जाधव

आम्ही सर्व शिवसेनेतच आहोत पण हा निर्णय घेण्याची वेळ का आली हे सर्वांनी समजून घ्यावे, असं वक्तव्य शिवसेना आमदार यामिनी जाधव यांनी केलंय. कर्करोगासारख्या दुर्धर आजाराला तोंड देताना आणि संकटकाळात पक्षाकडून साधी विचारपूस देखील नाही याचे मनात शल्य आहे असंही यामिनी जाधव यावेळी म्हणाल्या

First Published on: June 24, 2022 6:28 PM
Exit mobile version