कोरोना गेला सुट्टीवर :

कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेनंतर मुंबईतील कोरोना रूग्णांची मृत्यूची आकडेवारी ही पहिल्यांदाच शून्यावर आलेली आहे. त्यामुळेच मुंबईकरांसाठी ही अतिशय सुखद अशी बाब आहे. पण कोरोना रूग्णांची ही आकडेवारी कमी होणे हे केवळ महापालिकेच्या यंंत्रणेमुळेच शक्य झाले आहे. याआधीही मुंबईकरांनी कोरोनाच्या मृत्यूचा आकडा हा शून्यावर आणून दाखवला आहे. पण कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका अजुनही टळलेला नाही. त्यामुळेच मुंबईकरांची कोरोनाच्या प्रतिबंधासाठी नियमावली पाळण्याची जबाबदारी ही तितकीच आहे.
First Published on: October 18, 2021 4:17 PM
Exit mobile version