Chanakya Niti : ‘या’ कुटुंबामध्ये कधीही जाणवत नाही पैशाची कमतरता

Chanakya Niti : ‘या’ कुटुंबामध्ये कधीही जाणवत नाही पैशाची कमतरता

चाणक्य नीतीचे रचनाकार आचार्य चाणक्य यांना बुद्धिमत्ता आणि वेगवेगळ्या विषयातील पारंगतेतमुळे आजही श्रेष्ठ विद्वान म्हणून ओळखले जाते. ते एक कुशल, रणनीतीकार तसेच एक महान अर्थशास्त्रीसुद्धा होते. चाणक्यांनी अनेक शास्त्रांची रचना केली, ज्यांचा वापर आजही अनेकजण करतात. त्यांनी लिहिलेल्या नीतीशास्त्राच्या गोष्टी आजही खूप प्रसिद्ध आहेत. आयुष्यात या गोष्टींचा वापर केल्यास आयुष्यातील अनेक संकटांवर मात होऊ शकते.

प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात धनवान होण्याची अपार इच्छा असते. यासाठी लोक खूप मेहनत देखील करतात. चाणक्य नीतीनुसार अफाट धन-संपत्तीचे मालक व्हायचे असेल तर खूप मेहनतीबरोबरच, बुद्धिमत्ता आणि व्यक्तीचे कर्म सुद्धा चांगले असायला हवे. जेव्हा व्यक्तीचे कर्म चांगले असतात तेव्हा त्याव्यक्तीवर देवी लक्ष्मीची सुद्धा कृपा होते. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतिशास्त्रात देवी लक्ष्मी कोणत्या व्यक्तींवर आपला कृपा दाखवते याबाबत काही गोष्टी सांगितल्या आहेत.

या कुटुंबामध्ये कधीही जाणवत नाही पैशांच्या कमतरता

 


हेही वाचा :

Chanakya Niti : आयुष्यातील ‘या’ 4 गोष्टी ठेवाव्या गुप्त

First Published on: June 6, 2023 2:33 PM
Exit mobile version