Pitru Paksha 2023 : पितृ पक्षामध्ये जन्मलेल्या मुलांवर असतो पितरांचा आशीर्वाद

Pitru Paksha 2023 : पितृ पक्षामध्ये जन्मलेल्या मुलांवर असतो पितरांचा आशीर्वाद

हिंदू धर्मातील भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून ते भाद्रपद अमावस्येपर्यंत या पंधरा दिवसांच्या काळात पितृ पंधरावडा म्हणजेच पितृपक्ष केले जाते. पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी त्यासाठी या काळात कुटुंबातील मृत व्यक्तिंचे स्मरण करून त्यांच्या नावाने श्राद्ध, पूजा केली जाते. त्यामुळेच हिंदू धर्मात पितृपक्षावला विशेष महत्व आहे. यंदा पितृपक्ष 29 सप्टेंबर रोजी सुरू होणार असून 14 ऑक्टोबर रोजी संपणार आहे.

असं म्हणतात की, पितृपक्षाच्या काळात आपले पूर्वज धरतीवर येतात. या काळात तर्पण, पिंडदान केल्यास त्यांच्या आत्म्यास शांती मिळते. पितृदोषापासून मुक्ति मिळावी म्हणून हा काळ खूप महत्वपूर्ण मानला जातो. तसेच पूर्वजांचे श्राद्ध केल्यास घरामध्ये सुख-समृद्धी येते. मात्र, या 15 दिवसांच्या कामात घरामध्ये कोणतही शुभ कार्य केले जात नाही. परंतु जर पितृ पक्षाच्या काळात घरामध्ये मुल जन्माला आलं. तर अशा मुलांचे भाग्य कसे असते. असा प्रश्न सर्वांनाच पडतो.

पितृ पक्षात जन्मलेल्या मुलांचे कसे असते भाग्य


हेही वाचा :

Pitru Paksha 2023 : पितृपक्षामध्ये कावळ्यांनाच का दिले जाते जेवणाचे पान?

First Published on: September 29, 2023 3:10 PM
Exit mobile version