देशाचा जो निर्णय असेल तो मान्य असेल – विराट कोहली

देशाचा जो निर्णय असेल तो मान्य असेल – विराट कोहली

कर्णधार कोहलीचे उद्गार

पुलवामा हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. दरम्यान विराट कोहलीने टीम इंटीयाच्या वतीने एक विधान केले आहे. रविवारी ऑस्ट्रेलिया सोबत असलेल्या पहिल्या टी २० च्या सामन्याआगोदर विराट म्हणाला की,”देश, बीबीसीआय आणि सरकार जे ठरवेल ती भारतीय टीमची भूमिका असेल. जो निर्णय घेतला जाईल तो टीमला मान्य असणार आहे.” एका पत्रकार परिषदेत विराट कोहलीला पुलवामा हल्ल्याबद्दल विचारले असता त्याने हल्ल्याचा निषेध करत हे वक्तव्य केले आहे.

First Published on: February 23, 2019 1:44 PM
Exit mobile version