चातुर्मासात ‘या’ ५ राशींवर होणार भगवान विष्णूंची विशेष कृपा

चातुर्मासात ‘या’ ५ राशींवर होणार भगवान विष्णूंची विशेष कृपा

येत्या १० जुलैपासून चार्तुमास चालू होणार आहे. हिंदू मान्यतेनुसार देवशयनी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशीपासून भगवान विष्णू योग निद्रेत जातात. तसेच चार महिन्याचा काळ पूर्ण झाल्यावर देवउठनी एकादशीला म्हणजेच कार्तिक एकादशीला भगवान विष्णू योग निद्रेतून जागे होतात. कार्तिक एकादशीनंतर मांगलिक कार्य करण्यास सुरूवात केली होते. हिंदू धर्मग्रंथानुसार चातुर्मासाच्या काळात भगवान विष्णूंची पूजा-आराधना करणं अधिक महत्वपूर्ण मानले जाते. ज्योतिषार्यांच्या मते चातुर्मासात या ५ राशींवर भगवान विष्णूंची विशेष कृपा असणार आहे.

 

 

First Published on: June 30, 2022 3:41 PM
Exit mobile version