प्लेटलेट्स कमी झाल्यास का असते नुकसानदायी; जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

प्लेटलेट्स कमी झाल्यास का असते नुकसानदायी; जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

सध्या आरोग्याची काळजी हा सर्वांसाठीच प्राधान्याचा विषय बनला आहे. त्यातही हिवाळ्याच्या ऋतूमध्ये सर्वाधीक प्रमाणत आजारी पडणाऱ्यांची संख्या वाढते. प्रामुख्याने पावसाळा संपल्यानंतर वातावरणात ओलावा कायम राहतो, जो डासांसाठी अनुकूल असतो. म्हणून ऑक्टोबर महिन्यात त्यांची संख्या झपाट्याने वाढू लागते. त्यामुळे डेंग्यू आणि मलेरियासारखे रोग पसरतात. डेंग्यू किंवा मलेरिया झाल्यास शरीरातील प्लेटलेट कमी होण्यास सुरवात होते. ते वाढवण्यासाठी डॉक्टर्स औषध देतात. हे प्लेटलेट्स नेमके करतात काय, त्यांच काय महत्त्व असतं याची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

प्लेटलेट्स म्हणजे काय

निरोगी व्यक्तीच्या शरीरात ५ ते ६ लिटर रक्त असते. जे प्रामुख्याने पातळ पदार्थ, लाल आणि पांढऱ्या रक्त पेशी आणि प्लेटलेटसह इतर अनेक घटकांनी बनलेले असते. लाल रक्तपेशी संपूर्ण शरीरात ऑक्सिजन एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी नेतात. हे आपल्या शरीरास ऊर्जा देते. पांढऱ्या रक्त पेशी आपल्याला संक्रमणास सामोरे जाण्यासाठी सामर्थ्य देतात. सामान्यत: निरोगी व्यक्तीच्या एका चौरस मिलीलीटर रक्तातील प्लेटलेटची संख्या दीड ते चार लाखांदरम्यान असते. जखम झाल्यावर रक्ताच्या जमावाच्या प्रक्रियेस वेग वाढवून रक्तस्त्राव रोखणे हे त्यांचे मुख्य कार्य आहे. अशा परिस्थितीत आपले प्लेटलेट्स कोलेजेन नावाच्या द्रवपदार्थासह एकत्रित होतात आणि दुखापतीच्या ठिकाणी तात्पुरती भिंत बनवतात. तसेच रक्तवहिन्यास खराब होण्यापासून वाचवते. वास्तविक प्लेटलेट हाडांच्या अस्थिमज्जामध्ये असलेल्या पेशींचे फार छोटे कण असतात. रक्तामध्ये विशिष्ट प्रकारच्या थ्रॉबोपीटिन हार्मोनमुळे हे रक्तामध्ये विभागले गेले आहे.

प्लेटलेटच्या कमतरतेमुळे हे होतात नुकसान

हेही वाचा –

‘तुझ करिअर कसं होतं तेच बघतो..’‘Bigg Boss’ स्पर्धकाला मनसेचा इशारा!

First Published on: October 28, 2020 2:27 PM
Exit mobile version