आता ५० नाहीतर केवळ २५ जणांच्या उपस्थित उरकावं लागणार लग्न; जाणून घ्या नवे नियम

आता ५० नाहीतर केवळ २५ जणांच्या उपस्थित उरकावं लागणार लग्न; जाणून घ्या नवे नियम

आता ५० नाहीतर केवळ २५ जणांच्या उपस्थित उरकावं लागणार लग्न; जाणून घ्या नवे नियम

लॉकडाऊनमुळे रखडलेल्या लग्न समारंभातबाब राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने नवी नियमावली जाहीर केली असून याआधी लग्न समारंभाकरता ५० जणांच्या उपस्थिती होती. मात्र, आता ५० नाही तर केवळ २५ जणांच्या उपस्थितीत लग्न करावे लागणार आहे. तसेच एखाद्या व्यक्तीच्या लग्न समारंभात ५० पेक्षा जास्त लोक आढळले तर कारवाई करण्यात येईल. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन ही करावे लागणार आहे.

राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पुन्हा एकदा कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. आज रात्री ८ वाजल्या पासून नवे नियम लागू करण्यात आले आहेत. यामध्ये लग्न समारंभाबाबत मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

लग्नांसाठी नियम

First Published on: April 14, 2021 10:02 AM
Exit mobile version