लोकसभा निवडणुक २०१९ : दुसऱ्या टप्प्यात देशभरात ६१. १२ टक्के मतदान
Total voter turnout for 2nd phase of #LokSabhaElections2019 is 61.12%. pic.twitter.com/mw2R25FLWC
— ANI (@ANI) April 18, 2019
राज्यात ५ पर्यंत सरासरी ५७ टक्के मतदान
सायंकाळी ५ वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी –
नांदेड – ६० टक्के
परभणी – ५५ टक्के
सोलापूर – ५० टक्के
अमरावती – ५३ टक्के
बुलढाणा – ५१ टक्के
लातूर – ५८ टक्के
बीड – ६४ टक्के
हिंगोली – ५५ टक्के
उस्मानाबाद – ५८ टक्के
अकोला – ५४ टक्के
परभणी, लातूर, नांदेड आणि सोलापूर येथील मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. या गावांचा विकास न झाल्याने गावकरी नाराज झाले असल्यामुळे त्यांनी यंदाच्या मतदानावर बहिष्कार टाकला आहे. या गावात गावकऱ्यांनी बहिष्काराचे फलक लावून आपली नाराजी व्यक्त केली आहे.
प्रकाश आंबेडकरांनी अकोला येथे मतदानाचा हक्क बजावला