Lockdown In Ratnagiri: २ जूनपासून रत्नागिरीत कडक लॉकडाऊन; दूध आणि किराणा मालाची घरपोच सेवा होणार

Lockdown In Ratnagiri: २ जूनपासून रत्नागिरीत कडक लॉकडाऊन; दूध आणि किराणा मालाची घरपोच सेवा होणार

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यात आले नाही आहेत. यापैकी एक म्हणजे रत्नागिरी जिल्हा. रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन २ जूनपासून कडक लॉकडाऊन लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. २ जूनच्या सकाळी ७ वाजल्यापासून ते ८ जून सकाळी ७ वाजेपर्यंत रत्नागिरीत कडक लॉकडाऊन असणार आहे. यादरम्यान अत्यावश्यक सेवा पूर्णवेळ सुरू असतील. तसेच इतर दुकाने पुर्णतः बंद राहतील. महत्त्वाचे म्हणजे दूध आणि किराणा मालाची फक्त सेवा सकाळी ७ ते ११ यावेळेत सुरू असणार आहे. दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यात कडक लॉकडाऊनमध्ये काय सुरू असणार आणि काय बंद असणार जाणून घ्या

रत्नागिरी जिल्ह्यात काय बंद काय सुरू?


हेही वाचा – मुंबईत अत्यावश्यक सेवेची दुकाने २ वाजेपर्यंत खुली


 

First Published on: June 1, 2021 9:15 AM
Exit mobile version