Marriage Rituals : लग्नात वधू-वराच्या डोक्यावर अक्षता का टाकतात?

Marriage Rituals : लग्नात वधू-वराच्या डोक्यावर अक्षता का टाकतात?

लग्नात वेगवेगळ्या विधी पार पाडल्या जातात. त्यामध्ये मंगळसूत्र उलटं घालणं , वरमाला घालणं आणि अक्षता टाकणं. अशा काही विधींचा समावेश आहे. लग्नात प्रत्येक विधीला खूप महत्त्व असते. हे सर्व विधी नीट पार पडल्यानंतर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक समाधान दिसून येते. पण कधी विचार केलाय का की लग्नसोहळ्यात वधू-वराच्या डोक्यावर अक्षता का टाकतात? त्याचं लग्नात महत्व काय आहे? चला याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊयात.

अक्षता शब्दाचा अर्थ काय?

लग्नाच्या मुहूर्तावर भटजी मंगलाष्टका बोलण्यास सुरुवात करतो, यावेळी शुभ मंगल सावधान हे मंगलाष्टकेचा शेवटचं कडव पूर्ण होताच नवरा-नवरीच्या डोक्यावर अक्षता टाकल्या आणि त्यांनी एकमेकांना हार घातल्यानंतर त्यांचं लग्न लागलं किंवा पूर्ण झालं असं म्हणतात.

अक्षता का वापरतात?

First Published on: March 27, 2024 4:11 PM
Exit mobile version