लॉकडाऊननंतर अनेक कलाकार लग्नबंधनात अडकले. काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडचा चॉकलेट बॉय वरुण धवनचा लग्न सोहळा थाटामाटात पार पडला. त्यानंतर आज (१५ फेब्रुवारी) बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झाने आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात केली. दिया मिर्झाने वैभव रेखीसोबत लग्नगाठ बांधली. लग्नानंतर दिया आणि वैभव हातात हात घालून माध्यमांसमोर आले. यादरम्यानचे काही दिया आणि वैभवचे फोटो…