CoronaVirus : अन्नदाता सुखी भवं!

CoronaVirus : अन्नदाता सुखी भवं!

CoronaVirus : अन्नदाता सुखी भवं!

राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. राज्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण मुंबईत आढळले आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोना विषाणू रोखण्यासाठी राज्यात ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन तर देशातील लॉकडाऊन हा ३ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. याचदरम्यान गरजू लोकांसाठी काही लोक मदतीस धावून आले आहे.

First Published on: April 18, 2020 8:38 PM
Exit mobile version