राज्यात पुढच सरकारही भाजपच असणार, मात्र घोडेबाजार करणार नाही.
मीडियांनी साथही दिली आणि टीकाही केली त्यांचेही मी आभार मानतो.
सरकार स्थापन करण्यासाठी जो विलंब लागला त्यासाठी माझ्या मनात खंत आहे.
जे सरकार बनेल ते भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालीच बनेल.
विरोधकांनी आमदार फोडा – फोडीचे पुरावे आणावे अन्यथा माफी मागावी.