Vastu Tips : सूर्यास्तानंतर केलेलं ‘हे’ काम मानलं जात अशुभ

Vastu Tips : सूर्यास्तानंतर केलेलं ‘हे’ काम मानलं जात अशुभ

हिंदू धर्मामध्ये सूर्यास्तानंतर काही गोष्टी करण्यास नकार देण्यात आला आहे. आपण अनेक आपल्या कुटुंबातील वडील धाऱ्या व्यक्तींकडून सूर्यास्तानंतर काही गोष्टी करु नये असे ऐकले आहे. धर्म शास्त्रामध्ये असं सांगण्यात आलंय की, सूर्यास्तानंतर काही अशा गोष्टी आहेत जे करण्यास अशुभ मानले जाते.

सूर्यास्तानंतर कधीही करु नका ‘या’ गोष्टी

 


हेही वाचा :

Vastu Tips : स्वयंपाकघरासंबंधित ‘हे’ नियम पाळल्याने देवी अन्नपूर्णा होते प्रसन्न

First Published on: April 17, 2023 3:44 PM
Exit mobile version