केंद्र सरकारकडून एक दिवसाचा दुखवटा जाहीर; अर्धाच फडकणार तिरंगा

केंद्र सरकारकडून एक दिवसाचा दुखवटा जाहीर; अर्धाच फडकणार तिरंगा

देशाचे माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री यांचे आज दिर्घ आजाराने दुःखद निधन झाले. पर्रिकरांच्या निधनानंतर केंद्र सरकारने १८ मार्च रोजी एक दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे. तसेच सर्व राज्यातील राजधान्यात भारताचा तिरंगा अर्ध्यावरच फडकवणार असल्याचेही केंद्रातर्फे सांगण्यात आले आहे. गोवा येथे (दि. १८ मार्च) पर्रिकर यांच्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पर्रिकरांच्या निधनामुळे सोमवारी होणारे राजकीय पक्षांचे कार्यक्रम रद्द करण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे. भाजप – शिवसेना युतीचा पुणे आणि नवी मुंबई येथे होणारा कार्यकर्ता मेळावा सुद्धा रद्द करण्यात आला आहे.

१८ मार्च रोजी गोव्यातील अंत्यसंस्काराचा पुर्ण कार्यक्रम –

First Published on: March 17, 2019 10:51 PM
Exit mobile version