‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटातून लोकप्रिय झालेला अभिनेता कार्तिक आर्यनने (kartik aaryan) बऱ्याच संघर्षानंतर फिल्म इंडस्ट्रीत आपली वेगळी ओळख बनवली. सध्या तो अनेक मोठं मोठ्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांसोबत काम करत आहे. कार्तिकचं करण जोहरच्या (Karan Johar) धर्मा प्रोडक्शनसोबत (dharma productions) काम करण्याची इच्छा होती आणि त्याला ‘दोस्ताना २’च्या (dostana 2) निमित्ताने ही संधी मिळाली. पण चित्रपट तयार होण्यापूर्वीच कार्तिक आर्यनचे करण जोहर आणि धर्मा प्रोडक्शनसोबतचे नाते तुटल्याचे समोर आले आहे. यामुळे सध्या कार्तिक आर्यन चर्चेत आला आहे.
हेही वाचा – Viral Video: लॉकडाऊन नाही आहे का? रणबीरचा पापाराझींना सवाल