पितरांच्या शांतीसाठी पितृ पक्षात करा ‘या’ 5 गोष्टींचा वापर

पितरांच्या शांतीसाठी पितृ पक्षात करा ‘या’ 5 गोष्टींचा वापर

हिंदू धर्मातील भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून ते भाद्रपद अमावस्येपर्यंत या पंधरा दिवसांच्या काळात पितृ पंधरावडा म्हणजेच पितृपक्ष केले जाते. पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी त्यासाठी या काळात कुटुंबातील मृत व्यक्तिंचे स्मरण करून त्यांच्या नावाने श्राद्ध, पूजा केली जाते. त्यामुळेच हिंदू धर्मात पितृपक्षावला विशेष महत्व आहे. यंदा पितृपक्ष 10 सप्टेंबर रोजी सुरू होणार असून 25 सप्टेंबर रोजी संपणार आहे.

असं म्हणतात की, पितृपक्षाच्या काळात आपले पूर्वज धरतीवर येतात. या काळात तर्पण, पिंडदान केल्यास त्यांच्या आत्म्यास शांती मिळते. पितृदोषापासून मुक्ति मिळावी म्हणून हा काळ खूप महत्वपूर्ण मानला जातो. तसेच पूर्वजांचे श्राद्ध केल्यास घरामध्ये सुख-समृद्धी येते. आज आपण अश्याच पाच चमत्कारी गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्यांच्या मदतीने तुम्ही पितरांची शांती करू शकता.


हेही वाचा :

पितृपक्षात का केले जाते भरणी श्राद्ध? जाणून घ्या त्याचे महत्त्व

First Published on: September 20, 2022 1:41 PM
Exit mobile version