आषाढ अमावस्येला का केले जाते दीपपूजन? गरूड पुराणानुसार काय आहे महत्व

आषाढ अमावस्येला का केले जाते दीपपूजन? गरूड पुराणानुसार काय आहे महत्व

हिंदू धर्मात आषाढ महिन्याच्या अमावस्येला दर्श अमावस्या देखील म्हटले जाते. आषाढ महिन्याचा हा शेवटचा दिवस या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरूवात होते. भारतीय संस्कृतीत आषाढ महिन्याच्या दीप अमावस्याचे विशेष महत्व सांगण्यात आले आहे. या दिवशी घरातील दिव्यांची पूजा केली जाते. यामुळेच आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीप अमावस्या साजरी करण्यात येते.

काय आहे दीप अवस्याचे महत्व :

याप्रकारे करा दीपपूजन :


हेही वाचा :Hindu Shastra : श्रावणात करा मोरपंखाचे ‘हे’ खास उपाय; मिळेल अद्भूत फळ

First Published on: July 25, 2022 3:35 PM
Exit mobile version