युती म्हणजे फेव्हिकॉलचा मजबूत जोड आहे, इतक्या सहज तुटणार नाही – अमरावतीच्या प्रचारसभेदरम्यान मुख्यमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
– दोन्ही पक्षांमध्ये झालेली युती ही अभेद्य आहे. ही सत्ता निवडणुकीपूर्ती नाही. सेना-भाजपमधील ही युती विचारांची युती आहे. त्यामुळे ती अजूनही टिकून आहे आणि भविष्यातही टिकणार आहे.
– लोकांच्या मनात युती सरकार बद्दल विश्वास,विकासाच्या माध्यमातून सामान्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडवणार आहोत.
– २४ ला महायुतीचे नेते एकत्र असणार,ही युती सत्तेसाठी केली नसून ही युती विचारांची आहे.
राज ठाकरे बारामतीचे पोपट – मुख्यमंत्र्यांची राज ठाकरेंवर खोचक टीका
'राज ठाकरे बारामतीचे पोपट असून, त्यांनी काय बोलायचं याच्या स्क्रिप्ट्स बारामतीहून येतात' … अशी टीका फडणवीस यांनी मुंबईतील भाजप मेळाव्यादरम्यान बोलताना केली.
सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचे नाव देणार – मुख्यमंत्री
ंत्रिमंडळनिर्णय#maharashtracabinetसोलापूर विद्यापीठाला
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचे नाव pic.twitter.com/iHZdhBxQDj
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 5, 2019
लोकसभा उमेद्वारीवरुन अर्जुन खोतकरांची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची मध्यस्ती
नाराजी दूर करण्यासाठी सुभाष देशमुख आणि रावसाहेब दानवेंना खोतकरांकडे पाठवले.
बंद दाराआड चर्चा सुरु…
(फाईल फोटो)
गेल्या चार-साडेचार वर्षांपासून सुरू असलेल्या नाराजीनाट्यानंतर आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेनामध्ये युती झाली आहे. पण आता या युतीमुळे भाजपसोबत असलेल्या छोट्या घटकपक्षांची कशी समजूत काढायची? असा प्रश्न आता मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेडसावू लागला आहे.
सविस्तर वाचा :
छोट्या घटकपक्षांच्या नाराजीमुळे भाजपची डोकेदुखी वाढली