आदिवासी समाज भाजप विचारधारेच्या केंद्रस्थानी : केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार

आदिवासी समाज भाजप विचारधारेच्या केंद्रस्थानी : केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार
किरण कवडे । नाशिक 

भारताच्या पंधराव्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू या सोमवारी (दि.25) शपथ घेत असताना देशाच्या सर्वोच्चपदी विराजमान होण्यासाठी आदिवासी समाजाला 75 वर्षांची प्रतीक्षा करावी लागली. पारंपरिक विचारांनी ग्रासलेल्या आणि घराणेशाहीच्या राजकीय विचारधारेला छेद देण्याचे महत्वपूर्ण काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यानिमित्ताने केले. केंद्रिय मंत्रीमंडळात आठ आदिवासी मंत्र्यांचा समावेश असेल किंवा आता राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांचा विजय हा भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेचा केंद्रबिंदू ठरला आहे. याच आदिवासी समाजाचे प्रतिनिधीत्व करणार्‍या केंद्रिय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्याशी ‘आपलं महानगर’ने साधलेला हा संवाद…

First Published on: July 25, 2022 12:34 PM
Exit mobile version