ऋतूमध्ये बदल होताच बाळाच्या नाजूक त्वचेची ‘अशी’ घ्या काळजी

ऋतूमध्ये बदल होताच बाळाच्या नाजूक त्वचेची ‘अशी’ घ्या काळजी

जसे ऋतूमध्ये बदल होतात तसेच आपल्या आरोग्यावरही बदल पाहायला मिळतात. विशेष म्हणजे अशावेळी बाळांची काळजी घेणे फार महत्त्वाचे असते. बदलत्या ऋतूमुळे बाळाच्या नाजूक त्वचेवर लगेच परिणाम होतो. संसर्ग झाल्यास तापही येऊ शकतो. त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसात लहान बाळांची काळजी घेणे फार महत्त्वाचे असते.

लहान बाळांची अशी घ्या काळजी

 


 हेही वाचा :   मुलांना शिळ्या कणकेच्या पोळ्या देणं घातक

First Published on: January 18, 2024 12:35 PM
Exit mobile version