पुण्यात ट्रेकिंगला जाताय? गड-किल्ल्यांवर जमावबंदी लागू, जिल्ह्याधिकाऱ्यांकडून नियमावली सादर

पुण्यात ट्रेकिंगला जाताय? गड-किल्ल्यांवर जमावबंदी लागू, जिल्ह्याधिकाऱ्यांकडून नियमावली सादर

पावसाळा सुरू झाल्यापासून महाराष्ट्रातील अनेक गड-किल्ल्यांवर ट्रेकिंगसाठी येणाऱ्या पर्यटकांचा ओघ वाढला आहे. दरम्यान, राज्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने पुण्यातील गडकिल्ले, धरण, तलाव आणि धबधबे परिसरात १७ जुलैपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. (Going trekking in Pune? Curfew imposed on forts, rules submitted by District Collector)

हेही वाचा – खवळलेल्या समुद्राने गिळलं कुटुंब! सांगलीतील एकाच कुटुंबातील पित्यासह दोन मुलं ओमनच्या समुद्रात गेली वाहून

राज्यात पुढील काही दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पुण्यातील पर्यटनस्थळांवर जमावबंदी लागू करण्यात आली आहे. पावसामुळे गड-किल्ल्यावंरील अनेक रस्ते निसरडे झाले आहेत, त्यामुळे अपघातांची शक्यता वर्तवण्यात येतेय. तर, धबधबे-धरण परिसरात उत्साही पर्यटकांमुळे अनेक अपघात होत आहेत. यामुळे जिल्हा प्रशासनाने अशा पर्यटनस्थळांवर निर्बंध लादले आहे.

हेही वाचा – मुंबईकरांनो आता पाणी कपातीचं नो टेन्शन! मोडक सागर तलाव भरून वाहू लागला

या ठिकाणी असतील निर्बंध?

हेही वाचा – नागपूर जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ, नवेगाव खैरी धरणाचे उघडले १६ दरवाजे

काय आहेत निर्बंध?

First Published on: July 13, 2022 8:59 PM
Exit mobile version