घर लेखक यां लेख Sanjay Parab

Sanjay Parab

Sanjay Parab
205 लेख 0 प्रतिक्रिया
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
coronavirus image

Corona ची भीती सोडा, ९७ टक्के करोनाबाधित ठणठणीत बरे होतात! – डॉ. रुपेश पाटकर

जगभरात करोना विषाणूने थैमान घातले असताना आता भारतात देखील करोना बाधित रुग्णांची संख्या काही शेकड्यात गेली आहे. त्यामुळेच भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात...

कोण करोना? पचकन थुंकणे हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे!

करोनाने चीनसह सार्‍या जगाला हादरवल्यानंतर शिस्त आणि बेशिस्तीचा रंग पुन्हा एकदा समोर आला आहे. भारतीयांना तर हा रंग लावून स्वतःला आरशासमोर उभे करायला हवे....
BJP FLAG

लबाडी आणि ऑपरेशन लोटस!

काँग्रेसचा पाय दिवसेंदिवस खोलात जात असताना भाजपची लबाडी आणि ऑपरेशन लोटस हे भारतीय राजकारणात वरचढ ठरत आहे. लोकशाहीसाठी ही बाब धोकादायक असली तरी नाकाने...

कोकणचा शाश्वत विकास करून दाखवा!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर आता कोकणचा शाश्वत विकास करून दाखवण्याचे मोठे आव्हान आहे. शाश्वत, यासाठी की जैवविविधतेने नटलेल्या या भागाचा आहे तसाच विकास झाला...

‘बाई जरा दमानं घ्या’!

ठाकरे आडनाव लावल्याने कुणी ठाकरे होत नाही. त्यासाठी सत्यवादी आणि तत्त्वनिष्ठ असावं लागतं- अमृता फडणवीस कोषामध्ये राहणार्‍या अळीला आयुष्यातील मजा कधीच कळणार नाही. आदित्य ठाकरे,...

‘मंगळ’ असलेल्या कल्याणीची कहाणी

अण्णा वेंगुर्लेकर आमच्या वेंगुर्ले गावातले मोठे प्रस्थ. आईवडिलांचे एकुलते एक. राहता चौपदरी वाडा, शेतीभाती, मोठी बागायती आणि घरी नोकर चाकर. कशाला कमी नव्हती. नानासुद्धा...

वड असतो बापागत!

वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें । पक्षी ही सुस्वरें आळविती ॥ येणें सुखें रुचे एकांताचा वास । नाही गुण दोष अंगा येत ॥ आकाश मंडप पृथ्वी आसन । रमे...

भाजपची जळजळ!

नागरिकत्व संशोधन कायदा (सीएए) लागू न करायला मुख्यमंत्र्यांच्या बापाचं राज्य आहे का?, - आशिष शेलार राज्यात नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये निवडणुका झाल्यास कोणी कोणाचा विश्वासघात केला हे...

साधी माणसं

काळ बदलला, माणसं बदलली... असं म्हणतात. पण, मी काही माणसं बघितली आहेत जी काही दशकांपूर्वी होती, तशीच ती आजही आहेत. बदलत्या काळाप्रमाणे त्यांनी आपले...

प्रयोग चांगलेच, पण …

चौदा वर्षांपूर्वी धडाकेबाज सुरुवात करणार्‍या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आता एकच आमदार शिल्लक राहिला आहे. जी गोष्ट धरसोड भूमिकांची तीच आंदोलनांची. लोक तुमच्या आंदोलनांबाबत शंका...