नाटक आणि समाज.. परस्परांमध्ये अनोन्यसाधारण संबंध आहेत हे मान्यच करावं लागेल. म्हणजे नाटकात समाजाचंच प्रतिबिंब दिसून येतं तर नाटकाचे समाज जीवनावर पडसाद उमटत असतात....
स्वातंत्र्य आणि या स्वातंत्र्यामुळे प्राप्त झालेले अधिकार सदैव जतन करणे, ही प्रत्येक भारतीय नागरिकाची जबाबदारी आहे. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात देशात दृढ झालेले मानवतावादाचे, बंधुभावाचे...
फेसबुकचे बनावट अकाऊंट बनवून महिला मित्रांना अश्लील मेसेज केल्याच्या घटना घडत आहेत. फेसबुक वापरकर्त्यांची फेसबुक अकाउंट दोन पद्धतीने हॅक होतात.
१फिशिंग : यामध्ये हॅकर्स फेसबुकच्या...
काही माणसं ही जन्मजातच सुंदर असतात. परमेश्वराने त्यांच्यावर अक्षरश सौंदर्याची उधळण केलेली असते. यामुळे अशी माणसं डोळ्यासमोर आली की, त्यांच्यावर नजरा नकळत खिळतातच. पण...
निर्माता पी. मल्लिकार्जुन राव आणि दिग्दर्शक गुलजार यांचा ‘मौसम’ हा चित्रपट २९ डिसेंबर १९७५ रोजी प्रदर्शित झाला. यामध्ये शर्मिला टागोर, संजीव कुमार, दीना पाठक,...
मुंबई भौगोलिकदृष्ठ्या एखाद्या राज्याएवढा भूप्रदेश आहे. एकंदर जग एका बाजूला आणि मुंबई एका बाजूला. मुंबई दर्शन घेण्यासाठी जगभरातून लोक येतात, अभ्यास करतात. मुंबई केवळ...
आदिवासी भागातील एका कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या युवतीला मासिक पाळी आली म्हणून वृक्षारोपण करण्यास तिच्या शिक्षकांनीच तिला मज्जाव केला, अशी घटना घडल्याचे स्वतः...
सरकारच्या सर्व कामांमध्ये तंत्रज्ञानाच्या वापराला ई-गव्हर्नन्स म्हणतात, तर किमान सरकार आणि जास्तीत जास्त प्रशासन, प्रशासनातील नैतिकता, जबाबदारी, जबाबदारीची जाणीव आणि पारदर्शकता हे कार्यक्षम सरकारचे...
सकाळच्या वेळी आई किचनमध्ये जेवण बनवत असताना तिथल्या खिडकीच्या बाहेर कोण कावळा नेहमी येतो आणि काव काव करत बसतो. किचनमध्ये शिजत असलेल्या अन्नाचा एखादा...
राज्यातील शिक्षक भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्याबाबतचा प्रस्ताव राज्याच्या शिक्षण आयुक्तांनी राज्य सरकारकडे सादर केला आहे. या प्रस्तावास राज्य लोकसेवा आयोग सकारात्मक असल्याचे वृत्तही...