--सचिन जाधव
भारताकडून यापूर्वी बर्याच चित्रपटांना ‘ऑस्कर’साठी पाठविण्यात आले. वर्षाला साधारण ३०० पेक्षा जास्त चित्रपटांची निर्मिती होणार्या आपल्या...
--डॉ. अशोक लिंबेकर
महाराष्ट्राच्या अस्मितेचे, अभिमानाचे, गौरवाचे पोवाडे प्राचीन काळापासून अनेक कवींनी आपल्या कवनातून आणि गायनातून गायले आहेत. संत, पंत, शाहिरी या मध्ययुगीन आणि...
-- श्रीनिवास नार्वेकर
साल १९९७... स्थळ : अर्थातच सावंतवाडी.
आमच्या बालरंगतर्फे बालचळवळीसाठी आधारभूत कार्य करणार्या कोकणातल्या व्यक्तीला आत्माराम सावंत यांच्या नावाने पुरस्कार द्यायचं मी जाहीर...
प्रिंट आणि सोशल मीडियावर मी नेहमी आर्थिक लेख, जागतिक अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्था, राज्यातील एकूण आर्थिक परिस्थिती यावर बारकाईने वाचन करत असतो. मी कुठल्याही राजकीय...
--प्रा. कृष्णा शहाणे
जिच्या हाती पाळण्याची दोरी ती राष्ट्राला उद्धरी, या उक्तीप्रमाणे स्त्रीशक्तीमध्ये राष्ट्राचा उद्धार करण्याचे प्रचंड सामर्थ्य आहे. अशा महिला शक्तीने आपल्या कौशल्याचा वापर...
राज्यात दहावी, बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. या परीक्षा शालेय जीवनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरत आहेत. एका अर्थाने विद्यार्थ्याच्या शालेय जीवनातील सार्वत्रिक स्वरूपातील ही पहिलीच परीक्षा...
--सुनील मालुसरे
पृथ्वीलगतच्या वातावरणामध्ये कर्ब द्वी प्राणीद (कार्बन-डाय-ऑक्साईड) व अशाच काही अन्य घातक वायूंचे प्रमाण वाढले की हरितगृह परिणाम होतो. हरितगृह परिणामामुळे पृथ्वीच्या तापमानात वाढ...
सर्वसाधारण कॉम्प्युटर ज्या गोष्टी करू शकतो त्याहून कित्येक पटीने वेगवान गुंतागुंतीची आकडेमोड करीत असंख्य लॉजिक आणि इलॉजिक गोष्टींची पडताळणी करीत क्वांटम कॉम्प्युटर मानवालाही जमणार...
--आशिष निनगुरकर
शेतकरी माल पिकवण्यासाठी व तो टिकवण्यासाठी वर्षभर मेहनत घेत असतो, परंतु पिकवलेली गोष्ट विकणे त्याच्या हातात नसते. महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये ही समस्या सातत्याने...
टीव्हीवर ज्या कार्यक्रमात खरं काहीच नाही अशा कार्यक्रमांना आपल्याकडं रिअॅलिटी शोज म्हटलं जातं. त्यातल्या त्यात जेव्हा या गाण्याच्या स्पर्धा येतात, तेव्हा स्पर्धकांच्या आवाजापेक्षा त्यांची...
--प्रदीप जाधव
व्हायरस आणि अँटीव्हायरस हे दोन्ही शब्द संगणकाशी अत्यंत निगडित आहेत. संगणकात व्हायरस आला म्हणजे एखादी फाईल करप्ट होते किंवा संगणकातील कामावर हल्ला...