ओपेड

राष्ट्रउभारणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मौलिक योगदान!

-प्रदीप जाधव डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत समाज, राष्ट्र आणि मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी रक्ताचं पाणी करणारे महापुरुष. २४ तासांपैकी १८ तास अभ्यास, समाजचिंतन आणि...

नद्या, नाल्यांचे प्रदूषण रोखले तरच सफाईला अर्थ!

पावसाळ्यात मुंबईची तुंबई होऊ नये म्हणून मुंबई महापालिका प्रशासनाकडून दरवर्षी नद्या आणि नालेसफाईचे काम केले जाते. उन्हाळ्याला सुरुवात झाली की, मुंबईतील नद्या आणि नालेसफाईच्या...

उसवलं गणगोत सारं..आधार कुनाचा न्हाई…

राज्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन मोठे पक्ष फुटल्याने यंदा भाऊबंदकीच्या राजकारणाला जोर आला आहे. कोण कोणाचा गेम करेल याचा आता नेम नाही. त्यामुळे...

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर ब्लॅकमेलिंगसाठी नको!

- विश्वनाथ गरुड कोणतेही हक्क एकटे येत नाहीत. त्या हक्कांसोबत येते जबाबदारी. तसेच स्वातंत्र्यसुद्धा एकटे येत नाही. त्यासोबत कर्तव्यांची जाणीव असणे सर्वाधिक गरजेचे असते. स्वातंत्र्य...
- Advertisement -

Lok Sabha Election 2024 : 40 टक्के मतदारांनी मतदानाला अंगठा का दाखवला?

अविनाश चंदने -  उत्सव म्हटलं की आनंदाची लाट असते. काय करू अन् काय नको असं होतं. उत्सवाची तयारीही जोरदार केली जाते. होळी-गुढीपाडवा असो, दिवाळी-दसरा असो...

महायुतीसमोर बविआचे कडवे आव्हान!

२००९ साली नवा पालघर लोकसभा मतदारसंघ झाल्यानंतर बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव या मतदारसंघाचे पहिले खासदार बनले होते. याआधी डहाणू आणि उत्तर मुंबई लोकसभा...

पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांची प्रतिष्ठा पणाला

लोकसभा निवडणूक २०२४ साठीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. यामध्ये नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, रामटेक यांचा समावेश आहे. या पाच मतदारसंघांत प्रामुख्याने काँग्रेस...

नेत्यांची सोय आणि शिवसैनिकांची गैरसोय!

मुंबईतील हतबल झालेल्या मराठी माणसाच्या मनात नवी ऊर्जा भरून त्याला आपल्या न्याय हक्कांसाठी लढण्यास सिद्ध करण्यासाठी शिवसेनेची स्थापना झाली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईतील...
- Advertisement -

इराण-इस्रायल संघर्ष वाढल्यास भारतालाही चिंता!

इराणने १३-१४ एप्रिलच्या रात्री पहिल्यांदाच आपल्या जमिनीवरून शेकडो क्षेपणास्त्रं सोडून इस्रायलवर जबरदस्त हवाई हल्ला केला. शनिवार रात्र ते रविवार पहाटेच्या दरम्यान इराणनं इस्रायलची राजधानी...

न्यायव्यवस्थेवरील अविश्वास लोकशाहीला घातक!

भारतीय न्यायपालिकेतील सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील २१ निवृत्त न्यायाधीशांनी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांना न्यायपालिका कमकुवत करणारे गट सक्रिय झाल्याविषयी चिंता व्यक्त करणारे पत्र...

रक्त गोठवणार्‍या सीयाचीनमधील भारताचे ऑपरेशन मेघदूत!

मूठभर सैन्याच्या जोरावर बलाढ्य शत्रूच्या नाकीनऊ आणण्याचा इतिहास भारताचा आहे. भारत स्वतंत्र झाल्यापासून आतापर्यंत भारतीय लष्कराचा हाच लढाऊबाणा पाहायला मिळतो. 1962 चे युद्ध वगळता...

कडक उन्हाळ्यात रायगडला पाणी टंचाईचे चटके!

रायगड हा कोकणातील एक प्रमुख जिल्हा आहे. प्रगत जिल्हा अशीही त्याची ओळख आहे. मुंबई, ठाणे यांसारख्या मोठ्या महानगरांचा जसा शेजार, तसा पुणे जिल्हाही रायगडला...
- Advertisement -

वीज दरवाढीचे चटके केवळ महाराष्ट्रालाच का?

उन्हाळा ऋतूच्या पार्श्वभूमीवर वातावरणात उष्णतेची वाढ झालेली असतानाच आता वीज दरवाढीचे चटकेही ग्राहकांना सोसावे लागणार असल्याच्या वृत्ताने सर्वसामान्यांना आणखीनच घाम फोडला आहे. २०२४-२०२५ या...

एकतेला तडा जाताना महात्मा फुलेंच्या विचारांची गरज

-मोहन माळी आजच्या टेक्नोसॅव्ही आणि आधुनिक युगात दीडशे वर्षांपूर्वी काहीतरी काम केलेल्या या व्यक्तीला इतकं महत्त्व का द्यायचं? त्यांच्या असण्या-नसण्याची इतकी मीमांसा का करायची?...

गोडसेंना नाकारले, मग भुजबळांना का स्वीकारले?

ज्यांच्या पक्षात सक्षम उमेदवारच नव्हते, अशा पक्षांनी उमेदवारीचा आग्रह धरल्याने नाशिकमधील महायुतीचा तिढा वाढत गेला. आज लोकसभेची निवडणूक जाहीर होऊन पंधरा दिवस उलटून गेले...
- Advertisement -