नाशिक : शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना कार्यकर्त्यांना निष्ठावान असल्याचे प्रतिज्ञापत्र स्टॅम्पपेपरवर लिहून देण्याबाबत आवाहन केले आहे. त्यामुळे यापुढे पक्षातील...
महाराष्ट्रासह रायगड जिल्ह्याला हादरवून टाकणारा प्रकार शुक्रवारी पनवेलमध्ये उघडकीस आला. पनवेलजवळील अजिवली हद्दीत नवकार लॉजिस्टिकमधून परदेशातून अवैधरित्या आयात केलेले ३६२.५९ कोटी रुपयांचे हेरॉईन नामक...
रायगड जिल्ह्यातील नागोठण्यातील अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, पावसाचा जोर कायम असल्यामुळे पुराचे पाणी शहरातील काही भागात शिरले आहे. पुरामुळे शहरात येणारे तीनही...
नाशिक : महाविकास आघाडीची सत्ता जाताच भाजप-सेना गटाने आता महापालिका प्रभागरचनेत बदलाची व्यूहरचना आखली आहे. तीन सदस्यांचा प्रभाग चार सदस्यीय करुन जानेवारी महिन्यात निवडणुका...
हवामान खात्याकडून राज्यात 10 जुलैपर्यंत अतिवृष्टीच तर कोंकण विभागातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार ते अति मुसळधार पवासाचा इशार दिला आहे. राज्यात अनेक ठिकाणी मध्यम ते...
राज्यात पुढचे 4 ते 5 दिवस कोकण मध्य महाराष्ट्राच्या काही भागात अतिवृष्टीची शक्यता असून मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूरला आज...
राज्यात शिवसेना विरुध्द बंडखोर शिंदे गट असा राजकीय सामना रंगलेला आहे. मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे विराजमान झाल्यानंतर शिवसेनाचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे नगरीत मोठया प्रमाणावर...
कोकणात रविवार रात्रीपासून मुसळधार सुरू आहे. कोकण विभागात शनिवारपर्यंत अतिमुसळधार पवासाची शक्यात वर्तवण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सोमवारपासून कोसळणाऱ्या पावसामुळे नद्यांनी रौद्ररुप धारण केले...
जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (एनडीआरएफ) दोन तुकड्या दाखल झाल्या आहेत. जिल्हाधिकारी डॉ. कल्याणकर यांनी या तुकडीचे...
मागील दोन - तीन दिवसांपासून मुंबईसह राज्यभरातच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी सुद्धा साचले आहे. तर काही ठिकाणी नदीच्या पाणीपात्रात...
संपूर्ण जून महिना कोरडा गेला. मात्र जुलै महिन्यात वरुणराजाने दमदार हजेरी लावली आहे. महिन्याच्या पहिल्याच दिवसापासून मुंबईसह अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळला. तर, पावसाने...