पोलादपूर: तालूक्यातील प्रतापगडाच्या पायथ्याशी वसलेल्या गावांच्या परिसरात वादळी वार्यासह अचानक आलेल्या अवकाळी पावसाने अनेक गावांचे अंशतः नुकसान केले...
मुरुड: तालुक्यातील राजपुरी ग्रामपंचायत हद्दीतील सुप्रसिद्ध जंजिरा किल्ला सोमवारपासून बंद करण्यात आला. त्यामुळे सोमवारी आलेल्या पर्यटकांचा हिरमोड झाला...
नुकताच UPSC परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत मुलींनी उत्कृष्ट कामगिरी करत आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. रायगडमधून देखील एकमेव विद्यार्थीनी या परीक्षेत...
पनवेल: नो एंट्रीत प्रवेश करणे, सीटबेल्ट, काळ्या काचा, नो एंट्रीत प्रवेश करणे याचबरोबर हेल्मेट न वापरणार्यांविरुद्ध शहर वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली आहे....
खोपोली: अन्न, वस्त्र, निवारा आणि आरोग्य या मूलभूत गरजांबरोबर रोजगार ही महत्वाची गरज असल्यामूळे स्थानिक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी राज्य सरकार कटीबध्द असून राज्यभर...
महाड - निलेश पवार
महाडमध्ये दरवर्षी येणार्या पुराच्या पाण्यावर तोडगा काढण्यासाठी येथील सावित्री नदीच्या पात्रात गाळ काढण्याचे काम मागील तीन महिन्यांपासून जोमाने सुरु आहे. त्यातच...
महाड: मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या दासगाव गावातील विहिरींनी तळ गाठला आहे तर ज्या धरणाच्या पाण्यावर नळ पाणी पुरवठा योजना सुरू आहे, त्या...
खोपोली: ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्त्याची होत असलेली दुर्दशा पाहता अशा वाहतुकीवर नियंत्रण आणावे अशी मागणी स्थानिकांची असतानाही प्रशासनाने याबाबत कोणतीच कारवाई केली नाही. अखेरीस स्थानिकांनीच...
मुरुड: समस्याग्रस्त आणि पिडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे. त्यांच्या हक्काचे संरक्षण होवून त्यांना न्याय मिळावा,या दृष्टीने महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा प्राप्त व्हावी...
महा़ड: जमिनीची खोटी कागदपत्रे तयार करुन ती खरी असल्याचे भासवून त्यांचा वापर उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे सादर केलेल्या दाव्यात करणार्या आणि या आधारे मिळकत आपल्या...
अलिबाग: मुंबई विभागात रायगड जिल्हा प्रथम आला असून जिल्ह्याचा निकाल ९०.५३ टक्के इतका लागला आहे. यातही मुलींनी बाजी मारत उत्तीर्ण होण्याची त्यांची टक्केवारी ९३.५९...
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा अर्थात बारावीचा निकाल आज ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे. मुंबई विभागीय मंडळाचा 88.13 टक्के निकाल लागला आहे. मुंबई विभागातून रायगड...
कर्जत: देश स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही गोर गरीब आदिवासी कष्टकरींचे प्रश्न सुटलेले नाहीत. आजही न नोंदलेल्या कुळांच्या जमीनी त्याच्या नावे झाल्या नाहीत तसेच वन जमिन,...
पाली: अष्टविनायक तीर्थक्षेत्र पालीमध्ये नगरपंचायततर्फे नालेसफाईला सुरुवात झाली असल्याने पावसाळ्यात गटारे आणि नाले तुंबण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता नसल्याची चिन्हे आहेत.
पाणी बॉटल, प्लॅस्टिकच्या पिशव्या,...