वामन मल्हार जोशी हे मराठी कादंबरीकार, साहित्य समीक्षक, तत्त्वचिंतक होते. त्यांचा जन्म २१ जानेवारी १८८२ रोजी कुलाब्यातील तळे या गावी झाला. १९०६ मध्ये त्यांनी...
काशीबाई कानिटकर या आधुनिक मराठी साहित्यातील आद्यलेखिका होत्या. आधुनिक मराठी साहित्यातील कादंबरी, चरित्र आणि कथा या साहित्य प्रकाराचे महिला म्हणून प्रथमत: लेखन केले. त्यांचा...
चिंतामण विनायक जोशी हे सुप्रसिद्ध मराठी विनोदी लेखक होते. त्यांचा जन्म १९ जानेवारी १८९२ रोजी पुणे येथे झाला. त्यांचे नूतन मराठी विद्यालयात प्राथमिक आणि...
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे भारतातील उदारमतवादी, समाजसुधारक, धर्मसुधारक, राजनीतिज्ञ, अर्थशास्त्रज्ञ आणि द्रष्टे पुरुष होते. त्यांचा जन्म १८ जानेवारी १८४२ रोजी नाशिकमधील निफाड येथे...
शकुंतलाबाई परांजपे या समाजसेविका होत्या. त्यांचा जन्म १७ जानेवारी १९०६ रोजी पुण्यात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण घरीच झाले. मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून बी....
बाबूराव कृष्णाजी मेस्त्री उर्फ बाबूराव पेंटर यांचा आज स्मृतिदिन. बाबूराव हे प्रसिद्ध महाराष्ट्रीय चित्रकार, शिल्पकार आणि चित्रपट-निर्माते व दिग्दर्शक होते. त्यांचा जन्म 3 जून...
रघुनाथ धोंडो कर्वे हे गणिताचे प्राध्यापक आणि महाराष्ट्रातील अग्रणी समाजसुधारक होते. हे धोंडो केशव कर्वे यांचे ज्येष्ठ पुत्र होत. त्यांचा जन्म १४ जानेवारी १८८२...
प्रभाकर विष्णू पणशीकर तथा पंत यांचा आज स्मृतिदिन. प्रभाकर पणशीकर हे मराठी रंगभूमीवरील अभिनेते, दिग्दर्शक आणि नाट्यनिर्माते होते. त्यांचा जन्म १४ मार्च १९३१ रोजी...
स्वामी विवेकानंद हे जगद्विख्यात भारतीय विचारवंत होते. त्यांचा जन्म १२ जानेवारी १८६३ रोजी उत्तर कोलकातामधील सिमलापल्ली येथे झाला. त्यांच्यावर बालवयात आईकडून धार्मिक, तर मोठे...
विष्णु सखाराम खांडेकर हे प्रसिद्ध मराठी कथा-कादंबरीकार, लघुनिबंधकार आणि समीक्षक होते. त्यांचा जन्म ११ जानेवारी १८९८ रोजी सांगली याठिकाणी झाला. त्यांचे शिक्षण सांगली व...
नजुबाई गावित या आदिवासी, भूमिहीन, शेतकरी, धरणग्रस्त इत्यादींच्या लढ्यात सहभाग घेणार्या आदिवासी समाजातील कार्यकर्त्या आहेत. त्यांनी आदिवासी महिलांचे आर्थिक जीवन व आरोग्य सुधारण्यासाठी आवश्यक...
भारतामध्ये मोठ्या संख्येने लोक शिक्षणासाठी तसेच नोकरी व्यवसायाच्या संधी शोधण्यासाठी जगातील विविध देशांमध्ये गेलेले आहेत. त्यातील बरेच भारतीय तिथेच स्थायिक झालेले आहेत. या भारतीयांनी...