संपादकीयअग्रलेख

अग्रलेख

धार्मिक ध्रुवीकरणाच्या दिशेने…

काँग्रेस आणि भाजपने एकमेकांविरोधात केलेल्या तक्रारींच्या आधारे केंद्रीय निवडणूक आयोगाने गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना कारणे द्या नोटीस बजावली...

सोयीनुसार ईव्हीएमची बदनामी

कोणत्याही देशाच्या लोकशाही मूल्यांसाठी स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका महत्त्वाच्या असतात. निष्पक्ष, अचूक आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रियेचा परिणाम मतदानवाढीवरही होऊ शकतो. ही प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी...

भाग्याचा दिवस कधी येणार?

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आरोप-प्रत्यारोपांची डोके उठवणारी आतषबाजी सुरू आहे. भाषेचा शिमगा जोरात आहे. पण मतदानाचा टक्का घसरलेला आहे. १९ एप्रिलला केवळ पहिल्या...

मुद्यावर बोलू काही…

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर उर्वरित ठिकाणच्या मतदारसंघांतून प्रचाराचे घमासान सुरू आहे. १ जूनपर्यंत प्रचाराचा माहोल सुरू राहणार आहे. निवडणुका आल्या की...
- Advertisement -

वाढवणचे महायुतीसमोर आव्हान?

मुंबई हायकोर्टाने वाढवण बंदरविरोधकांच्या याचिका फेटाळून लावल्या आहेत. वाढवण बंदर हे लोकहिताचे असल्याचे निरीक्षणही कोर्टाने नोंदवले आहे. विरोधकांकडून आता सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी सुरू...

पंतप्रधानांचे मराठी प्रेम!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील दौरे इतर राज्यांशी तुलनात्मक विचार करता जास्त होत असल्याचे दिसून येत आहे. इतकेच नव्हे तर आता...

जागावाटपाचा तंटा आणि पहिली घंटा!

भारतीय लोकशाहीच्या सार्वत्रिक उत्सवाची शुक्रवारी पहिली घंटा वाजली. केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या, उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी अर्ज भरले, त्यातल्या...

झाडांचे शिरकाण माणसांच्या मुळावर!

राजकारणाच्या गदारोळात अनेक जिव्हाळ्याच्या किंबहुना जीवन-मरणाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होणे हा अनुभव आपल्याकडे नवा नाही. सध्या शब्दश: शरीर भाजून काढणार्‍या उन्हाळ्याचा अनुभव आपण सर्व घेत...
- Advertisement -

महाराष्ट्राला हे भूषणावह नव्हे!

महाराष्ट्रासह देशभरात लोकसभा निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापू लागले आहे. त्याच्या जोडीलाच वातावरणातील तापमानातही लक्षणीय वाढ झाली आहे. कोकणासह मुंबई ठाण्यात उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट...

श्रीरामांप्रमाणे वचने पाळा!

आज चैत्र शुद्ध नवमी.. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांचा आज जन्मदिन. अयोध्येतील राम मंदिराचे लोकार्पण झाल्यानंतरची ही पहिलीच रामनवमी आणि त्यातच तोंडावर आलेली लोकसभा निवडणूक...

गोंधळात गोंधळ!

महायुतीमधील महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचे जागावाटप जवळपास पूर्ण झाले असताना ठाणे आणि पालघर लोकसभा मतदारसंघातील तिढा अद्यापही सुटू शकलेला नाही. असे असले तरी दोन्ही मतदारसंघांत...

महागाई, बेरोजगारीचा जुमला!

‘अब की बार चारसौ पार’ची आकांक्षा बाळगून आम्हीच पुन्हा येणार, असा पूर्ण आत्मविश्वास व्यक्त करणार्‍या भाजपने लोकसभा निवडणुकीचा आपला जाहीरनामा लोकांसमोर आणला. भाजपच्या म्हणण्यानुसार...
- Advertisement -

नाराजीच्या नाना कळा!

गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी एकत्र येत महाराष्ट्रातील जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला. २१ जागा वाट्याला आल्याने या जागावाटपात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

राजकीय व्यभिचार चिंताजनक

‘मतदारांनो माझे तुम्हाला आवाहन आहे की, राजकीय व्यभिचाराला कृपा करून राजमान्यता देऊ नका, अन्यथा राजकारणात चुकीचा पायंडा पडेल,’ मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पाडवा मेळाव्यात...

झुलतो बाई राज झुला…

अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी दिल्लीच्या दिशेने झुकणारी गुढी मंगळवारी उभारलीच. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खंबीर नेतृत्वासाठी भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या...
- Advertisement -