Saturday, March 25, 2023
27 C
Mumbai
संपादकीय अग्रलेख

अग्रलेख

विनाशकाले विपरीत बुद्धी

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना सुरत येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने मोदी आडनावाच्या बदनामीप्रकरणी गुरुवारी २ वर्षांची शिक्षा...

काढा भोंगे, रोखा दंगे!

राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला अल्टिमेटम देत एक महिन्याच्या आत मशिदींवरील भोंगे उतरवा अथवा आमच्याकडे दुर्लक्ष...

महामार्गाचे महाधिंडवडे!

क्रमांक ६६ या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू होऊन एक तप उलटून गेले आहे. जणू काही देशांना जोडणारा...

खलिस्तानवाद्यांची पुन्हा वळवळ !

खलिस्तान चळवळीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. ऑस्ट्रेलिया, ब्रिटन आणि अमेरिकेमध्ये गेल्या पाच-सहा दिवसांत घडलेल्या घटनांवरून हा...

वाढवण बंदरासाठी केंद्राचा हेका!

भाजपला कसंही करून वाढवण बंदर उभारायचेच आहे. वाढवण बंदराला गावकर्‍यांचा तीव्र विरोध असतानाही केंद्र सरकारने गेल्याच आठवड्यात डहाणू...

गोळीबार…आपलाच आपल्यावर !

  कोल्हापूर, सांगली, सातारा या पश्चिम महाराष्ट्रातील शुगर लॉबीचा मोठा प्रभाव कायमच महाराष्ट्राच्या राजकारणावर राहिलेला आहे. वसंतराव नाईक, विलासराव देशमुख यांच्यासारखे विदर्भातील काही नेते राज्याचे...

पांढरपेशांचा संप, कष्टकर्‍यांचे वादळ!

जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्यातील १८ लाख सरकारी कर्मचारी मागील ४ दिवसांपासून बेमुदत संपावर गेलेत. या संपाचा फटका राज्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणांना बसला असून महसूल,...

अवकाळी अटळ, दूरदृष्टीची गरज!

विधिमंडळाच्या अधिवेशनात सातत्याने शेतकर्‍यांचा प्रश्न गाजतोय, तर दुसरीकडे सरकारही कुचकामी निर्णय घेऊन शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचवेळी अवकाळी पावसानेही शेतकर्‍यांना हतबल...

पळपुटे मंत्री आणि संतप्त अजितदादा

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये राजकीय नाट्य घडून सत्तांतर झाल्यानंतर विरोधक आणि सत्ताधारी विधिमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने दुसर्‍यांदा आमनेसामने आले आहेत....

आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास!

महाराष्ट्र राज्याच्या अखत्यारित येणार्‍या सुमारे १८ लाख सरकारी कर्मचार्‍यांनी मंगळवारपासून राज्यव्यापी संप पुकारला. यात सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर, सरकारी रुग्णालये, शाळा, कॉलेज, पालिका, जिल्हा...

हॅट्ट्रिकसाठी भाजपची ट्रिक!

  गेली 9 वर्षे केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीत 400 जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. केंद्रात सत्तेची हॅट्ट्रिक साधण्यासाठी भाजपकडून आतापासूनच मोर्चेबांधणी केली...

सरकारच्या दिव्याखाली अंधार!

सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यात कुपोषणाचा प्रश्न अद्याप मिटलेला नाही याची कबुली राज्य सरकारला द्यावी लागली. कुपोषण आणि बालमृत्यूत नंदूरबार जिल्हा पहिल्या क्रमांकावर...

नागालँडच्या खेळीमागे दडलंय काय?

देशाच्या राजकारणात कधी काय होईल, कोण कुणाचा हात सोडेल आणि कोण कुणाशी जोडी जुळवेल याचा काही नेम नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या...

निवडणुकांच्या हंगामातील घोषणांचा पाऊस!

कुठल्याही सरकारच्या अर्थसंकल्पातून जेव्हा घोषणांचा पाऊस पडू लागतो, तेव्हा सुज्ञ नागरिकांनी निवडणुकांचा हंगाम जवळ आलेला आहे असे समजायचे असते. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास...

अवकाळीचा घाला शेतकर्‍यांच्या मुळावर!

गेले दोन दिवस होळी आणि धुळवडीचा उत्सव एकीकडे साजरा होत असतानाच दुसरीकडे अवकाळी पावसाने बळीराजा हवालदिल झाला आहे. मेघांचा गडगडाट, विजेचा कडकडाट आणि सोबत...

वणवा पेटला…विझवणार कोण?

महाराष्ट्रात राजकीय वणवा पेटलेला असताना राज्याच्या काही भागात विशेषत: कोकण पट्ट्यातील जंगलात वणवे लागण्याचे प्रमाण वाढले आहे. कोकणाला वणवे नवीन नाहीत, परंतु त्याचे प्रमाण...

अनागोंदीची होळी होईल का?

सध्या महाराष्ट्राचे राजकारण एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोपाने ढवळून निघाले आहे, राजकारण म्हटले की, सत्तास्पर्धा ही आलीच, त्यात मग सत्ताधारी आणि विरोधक या दोन बाजू लोकशाहीमध्ये ओघाने...