संपादकीयअग्रलेख
अग्रलेख
सरकारने केला कांद्याचा वांदा!
आधीच आसमानी संकटाने बेजार झालेला कांदा उत्पादक शेतकरी आता कांदा निर्यात बंदीच्या निर्णयामुळे हतबल झाला आहे. केंद्र सरकारने स्थानिक बाजारपेठांतील कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी...
सर्वसामान्यांचे प्रश्न बॅकफूटवर
नागपूर विधिमंडळात गुरुवारपासून राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले. ७ डिसेंबर ते २० डिसेंबर असे १४ दिवस हे अधिवेशन चालणार आहे. यातील ४ दिवस सुट्ट्यांचे...
भाजपच्या चिन्हावर दादा आणि भाई?
अलीकडे झालेल्या राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल लागले. यापैकी राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड भाजपकडे, तर तेलंगणा काँग्रेसकडे आणि...
वाढवणचं काय होणार!
वाढवण बंदर उभारणीची घाई भाजपला झाली असताना पालघर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी मात्र बंदराचे फायदे-तोटे समजावून सांगा त्यानंतर भूमिका जाहीर करू अशा स्पष्ट शब्दात आपली भूमिका...
- Advertisement -
विजयाचा शंख सावध वाजवा
पाच राज्यांतील निवडणुकांनंतर चार राज्यांपैकी तीन राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल आपल्या बाजूने लागल्यामुळे भाजपच्या नेत्यांच्या बाहुंमध्ये स्फुरण चढले असून लोकसभेच्या निवडणुकीसाठी आता ते हुप्पा...
कर्णधाराचे व्हावे कम बॅक!
एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक २०२३च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभूत झाल्यापासून क्रिकेट चाहते आणि तज्ज्ञांकडून दोन महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यातील पहिला प्रश्न म्हणजे...
मुंबईला बाय-बाय करण्याचा बेत
महानगरी मुंबई तसेच देशाची राजधानी असलेले दिल्ली शहर प्रदूषणाच्या विळख्यात इतके घट्ट अडकलेय की त्यातून या दोन महानगरांची लवकर सुटका होईल असे कोणतेही चिन्ह...
झाले मोकळे आकाश…
देशभरात दिवाळीचा उत्साह ओसंडून वाहत असताना दुसरीकडे उत्तराखंडमध्ये चारधाम प्रकल्पाचे काम करणार्या ४१ मजुरांवर काळाचे सावट पसरले होते. या प्रकल्पांतर्गत उत्तरकाशीच्या सिलक्यारा ते बारकोटदरम्यान...
- Advertisement -
अवकाळीने उडवली दैना
दिवाळीचा उत्साह संपत नाही तोच अवकाळी पावसाने महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, खान्देश, पुणे, सातारा, मराठवाडा, कोकणाला अक्षरश: झोडपून काढले. भारताच्या पूर्वेला आणि पश्चिमेला असलेल्या अनुक्रमे...
तेलही गेले, तूपही गेले!
महाविकास आघाडीच्या काळात एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीवरून कर्मचारी संपावर गेले होते. त्यावेळी जुन्या, प्रतिष्ठित आणि प्रस्थापित कामगार संघटनांचे नेतृत्व झुगारत एसटी कामगार...
मराठा मंडळाची पुन्हा गरज!
महाराष्ट्र मेले तरी राष्ट्र मेले, मराठ्याविना राष्ट्र गाडा न चाले, खरा वीरवैरी पराधिनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा, महाराष्ट्रातील सगळ्या मराठीजणांचे ऊर अभिमानाने भरून येईल,...
नया खून हैं…नयी उमंगे
क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून झालेला सहज पराभव तमाम भारतीयांच्या इतका जिव्हारी लागला आहे की आठवडा होत आला तरी उठता-बसता, खाता-पिता, घर, ऑफिस, मैदान...
- Advertisement -
बाई माझ्या गं दुधात आहे भेसळ…
बाजाराला विकण्या निघाली, दही दूध ताक आणि लोणी, बाई माझ्या गं दुधात नाही पाणी, असे गवळण गीत गावोगावीच्या भजनात वर्षानुवर्षे गायले जाते, पण आता...
वर्ल्डकपचे कवित्व…
यंदा भारतात आयोजित करण्यात आलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाने विक्रमांचे पूल बांधले. प्रत्येक खेळाडूची कामगिरी नेत्रदीपक झाली. या स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी अहमदाबादेत...
हमाम मे सब नंगे
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मकाऊ येथील कॅसिनोमधील एक फोटो शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी एक्सवर देत बावनकुळेंच्या नावाचा उल्लेख न करता...
- Advertisement -
- Advertisement -
Advertisement