घरफोटोगॅलरीPHOTO: तुम घाटी लोग क्या स्टेडियम बनाओगे? अन् वानखेडे स्टेडियम उभं राहलं

PHOTO: तुम घाटी लोग क्या स्टेडियम बनाओगे? अन् वानखेडे स्टेडियम उभं राहलं

Subscribe

ज्या वानखेडे स्टेडियमवर भारतीय संघाने दुसऱ्यांदा विश्वकप उंचावला होता ते वानखेडे स्टेडियम कसं बनलं याचा इतिहास प्रत्येकांनी जाणून घेणे गरजेचे आहे. आज (2 नोव्हेंबर) रोजी विश्वचषक स्पर्धेत भारत विरुद्ध श्रीलंका आमने-सामने येणार असून, काही तासानंतर हा सामना सुरू होणार आहे. याच सामन्याच्या निमित्ताने वानखेडे स्टेडियमचा घेतलेला हा आढावा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -