Vinayak Dige
नाशिकमध्ये आता पद्व्युत्तर मेडिकल कॉलेज
राज्यातील वैद्यकीय कॉलेजांना मान्यता देणारे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकमध्ये असले तरी तिथे अद्यापपर्यंत एकही सरकारी मेडिकल कॉलेज नाही. त्यामुळे नाशिकमध्ये सरकारी मेडिकल कॉलेज...
सदोष सॅप प्रणालीचा शिक्षकांना फटका
शिक्षकांच्या हजेरीची नोंद ठेवण्यासाठी पालिकेच्या सर्व शाळांमध्ये सॅप प्रणालीच्या आधारावर बायोमेट्रिक मशीन बसवण्यात आल्या आहेत. परंतु पालिकेच्या अनेक शाळांतील बायोमेट्रिक मशीन बंद पडल्या आहेत....
भरती प्रक्रियेकडे डॉक्टरांची पाठ
राज्यातील डॉक्टरांची कमतरता दूर करण्यासाठी राज्य सरकारने 23 जुलैपासून आरोग्य भवन येथे भरती प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी राज्यातील तब्बल 1600 पदव्युत्तर पदवीधारकांना मुलाखतीसाठी...
हाफकिनमार्फत औषध खरेदीला जे.जे.ची बगल
राज्यातील सर्व सरकारी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज यांना लागणारी औषधे हाफकिन बायो फार्मासिट्युकलमार्फत खरेदी करणे बंधनकारक आहे. मात्र मुंबईतील सर्वात मोठे हॉस्पिटल असलेल्या जे.जे....
नव्या नियमाचा फार्मसीला फटका
रोजगाराची हमखास खात्री असलेल्या फार्मसी अभ्यासक्रमाकडे काही वर्षांपासून विद्यार्थ्यांचा ओढा वाढत होता. परंतु ऑल इंडिया काऊन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनकडून (एआयसीटीई) नव्याने निश्चित केलेल्या नियमाचा...
दिव्यांग मुलांवर ‘वारी’चे पहिलेच गीत
विठ्ठलाच्या वारीवर आजवर अनेक गाणी चित्रित झाली आहेत. परंतु दिव्यांग मुलांच्या भावना मांडणारे ‘देह दुबळा रे, आस कणखर ही, माझे मीपण, लागे रूताया’ हे...
कॉलेज, विद्यापीठातील संशोधनासाठी भरघोस निधी
राज्यातील विविध कॉलेज व विद्यापीठांमध्ये संशोधन होत नाही, अशी तक्रार कायम होत असते. संशोधनासाठी पुरेसे अनुदान व सोईसुविधा मिळत नसल्याने त्याचा परिणाम संशोधनावर होत...
विद्यार्थी बनवणार अद्ययावत ह्युमानॉईड रोबो
रोबो संशोधनामध्ये भारत फारच मागे आहे. इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचे त्याबाबतचे ज्ञान फारच तोकडे आहे, अशी ओरड नेहमीच होत असते. त्यामुळे इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे ज्ञान...
व्यावसायाभिमुख अभ्यासक्रमांना मागणी
तेरावी प्रवेशामध्ये विद्यार्थ्यांचा पारंपरिकबरोबरच सेल्फ फायनान्स अभ्यासक्रमाकडे काही वर्षांपासून ओढा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर यंदा मुंबई विद्यापीठामार्फत पारंपरिक व सेल्फ फायनान्स अभ्यासक्रमाबरोबरच विधी अभ्यासक्रम...
करियरसाठी त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास यशाची खात्री
दहावी व बारावीनंतरही विद्यार्थी कोणता अभ्यासक्रम निवडावा याबाबत बरेच साशंक असतात. त्यामुळे बर्याचदा ते आपला मित्रमैत्रिण, पालक सांगतील त्या विषयाकडे वळतात. पण त्यात ते...