- Advertisement -
करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पहिली ते आठवीची परिक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच नववी आणि अकरावीची उर्वरित पेपर हे १५ एप्रिल नंतर घेण्यात येणार असल्याच आज शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे. याशिवाय दहावीचे शिक्षक सोडून सर्व शिक्षकांना वर्क फ्रॉम होमची सूचना देखील दिली आहे.
- Advertisement -