घर लेखक यां लेख

194054 लेख 524 प्रतिक्रिया

त्रिशतकवीर सर्फराझ

वानखेडेच्या पाटा खेळपट्टीवर स्टार्सच्या गैरहजेरीत मुंबईने उत्तर प्रदेशच्या 625 धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करताना 7 बाद 688 अशी टोलेजंग धावसंख्या रचली, त्याचे श्रेय त्रिशतकवीर सर्फराझ...
Mahendra Singh Dhoni Captain Cool in trouble A friend filed a defamation case

माही…खेळ बाकी काही

महेंद्रसिंग धोनी कधी निवृत्त होणार याची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) २०१९-२० च्या मोसमासाठी जाहीर केलेल्या श्रेणी निहाय वार्षिक...

पराभवाकडून पराभवाकडे!

रणजी करंडकातील सर्वात यशस्वी संघ (४१ वेळच्या विजेत्या) मुंबईला गेल्या पंधरवड्यात मुंबईतच सलग दोन पराभवांना सामोरे जावे लागले. दोन सामन्यांतील चार डावात मुंबईला एकदाही...

कर्नाटकासमोर मुंबईचे लोटांगण!

गेल्या सात वर्षांत रणजी स्पर्धेत मुंबईला कर्नाटकाकडून सहा पैकी चार लढतीत पराभवाला सामोरे जावे लागले. रविवारी बीकेसी स्टेडियमवरील लढतीत कर्नाटकाने मुंबईला ५ गडी राखून...

मुंबई-कर्नाटक लढत रंगतदर अवस्थेत

पहिल्या डावात 24 धावांची नाममात्र आघाडी घेणार्‍या कर्नाटकाने रणजी करंडकाच्या लढतीत दुसर्या डावातही मुंबईचे 4 मोहरे 26 धावांतच टिपले होते.परंतु,मुंबई संघात पुनरागमन करणार्‍या सर्फराज...

वस्त्रहरण !

केवळ अडीच दिवसांतच (खरंतर वानखेडेवरील सामना दोन दिवसातच संपला असता, अंधुक प्रकाश तसेच सुर्यग्रहणामुळे दुसर्‍या दिवशी खेळ उशिराने सुरू झाला. रेल्वेकडून मार खाण्याची आफत...

मुंबईचा लाजिरवाणा पराभव

नवनव्या संघांकडून मात खाण्याची (निर्णायक पराभव) सवय अलीकडे मुंबई रणजी संघाच्या अंगवळणी पडू लागली आहे. मागील काही वर्षांत जम्मू-काश्मीर, महाराष्ट्र, गुजरातने (लागोपाठ दोनदा) पराभवाचा...

शतकवीर शर्मामुळे रेल्वे फ्रंटफूटवर!

रेल्वेच्या करण शर्माने कर्णधाराला साजेसा खेळ करताना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रणजी स्पर्धेतील आपले दुसरे शतक साजरे केले. १२ वर्षांपूर्वी रणजी करंडकात पदार्पण करणार्‍या करणला...

उपहाराआधीच मुंबईचा ११४ धावांत खुर्दा

टी. प्रदीप, अमित मिश्रा आणि हिमांशू सांगवान या रेल्वेच्या तेज त्रिकुटाने भेदक गोलंदाजी करत रणजी करंडकाच्या लढतीत मुंबईला उपहाराआधीच ११४ धावांत गुंडाळले. याचे उत्तर...

कसोटी क्रिकेट एकतर्फी होतंय

कसोटी क्रिकेट सामने अलिकडे निकाली ठरताहेत. पाच दिवसाचे कसोटी सामने जेमतेम 3-4 दिवसांतच निकाली ठरतात. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धा सुरु झाल्यापासून विराट कोहलीचा भारतीय...