मुंबईसह राज्यात गेल्या काही दिवसांपासून रजेवर गेलेल्या वरुणराजाने गणेश चतुर्थीचा मुहूर्त साधत पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केले. मुंबई, उपनगर, नवी मुंबई, वसईसह कोकणातील अनेक भागाला मुसळधार पावसाने झोडपून काढायला सुरुवात केली आहे. याचा परिणाम रेल्वे वाहतूकीवर झाला असून अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे.
Mumbai Rain Live Update : मुंबईकरांना दिलासा; मध्य रेल्वेची वाहतूक अंशता सुरु
written By My Mahanagar Team
Mumbai
मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे.
संबंधित लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -