महात्मा गांधींची १५० वी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जात आहे. या दिवशी वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. काँग्रेसने देखील वर्धा या ठिकाणी एका कार्यक्रमाचे आयोजन केले असून त्या कार्यक्रमात यांनी चक्क भांडी घासल्याचे पाहायला मिळत आहे.